Posts

देशात १६ कोटी गुर्जरि

देशात १६ कोटी गुर्जरि देशात १६ कोटी गुर्जर आहेत. यातील अधिकांश गुर्जर बांधव पशुपालक असल्याची माहिती शेवटच्या चर्चासत्रामध्ये अभ्यासकांनी दिली.     गुर्जरांचा राजकारणातील सहभाग कमी - गुर्जर समाज हा पशुपालक आहे. जगात पशुपालन करून उपजीविका चालविणार्‍या कुटुंबांमध्ये हजारो कुटुंबे गुर्जरांची आहेत, असे पुणे येथील अभ्यासक किशोर लासुणे म्हणाले. यात छत्रपती शिवाजी महाराज हे शिसोदिया वंशाचे व त्यानंतर गवळी धनगर असल्याचे वाचनात आले होते. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील गुर्जर होते. शिवाय त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.   प्रतापराव गुर्जरांचे कार्य महान - छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मदत करून झुंज देणारे प्रतापराव गुर्जर हे पराक्रमी होते. चुकीची गुप्त माहिती मिळाल्याने ईर्षेने ते बेहलोलखानावर तुटून पडले. परंतु त्यांना वीरमरण आले. असा योद्धा होणार नाही,   तोरणमाळात आले गुर्जर - राजस्थानमार्गे गुर्जर खान्देशात...

गुर्जरांची खान्देशी संस्कृती आणि नदीचा काठ

गुर्जरांची खान्देशी संस्कृती आणि नदीचा काठ गुर्जर बांधवांची खान्देशी संस्कृती संपूर्ण राज्याला सुपरिचित आहे. या समाजाच्या चालीरिती, रूढी, परंपरा कित्येक वर्षांनंतरही कायम आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली, मात्र चांगल्या चालीरिती व परंपरांचा समाजाला कधी विसर पडला नाही. आजही त्या सुरूच आहेत. जुन्या व नव्याचा अनोखा संगम करीत समाज प्रगती करीत आहे. गुर्जर समाजाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. नदी काठावरील गावांमध्ये बहुसंख्य समाज वास्तव्य करीत आहे. काळी कसदार, गाळाची जमीन. सोबत पर्शिमाची जोड. त्यामुळे हा समाज प्रगती करीत आहे. एकत्र कुटुंब पद्धती हे सुद्धा गुर्जर समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारण कुटुंबकर्ता घरात तीन ते चार पिढी सक्षम होईपर्यंत एकत्र आनंद घेत असत. आजही अनेक गावांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती कायम आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंब एकमेकांपासून दूर गेली असली तरी ती सुटीच्या काळात एकत्र येतात. गुण्यागोविंदाने राहतात.   सर्व परिवार मोठय़ा घरी एकत्र येऊन वडिलांचा मोठा पित्तर,...

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे कुणबीसुद्धा गुर्जर होते लेवा, दोडे, सूर्यवंशी, बडगुर्जर या गुर्जरांच्या चार पोटजाती आहेत. याव्यतिरिक्त कुणबीसुद्धा गुर्जरांची एक पोटजात असल्याची इतिहासात नोंद आढळते. स्थलांतर होऊन कुणबी हे गुजरात राज्यात आले, त्यानंतर तेथून ते महाराष्ट्रात आले असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ.जयसिंग गुर्जर यांनी आपल्या गुर्जर समाजाची उत्पत्ती या शोधनिबंधाद्वारे दिली. गुर्जर म्हणजे शत्रूचा पराभव करणारा सीकर येथील प्रा.सैतानसिंग गुर्जर यांनी गुर्जर साहित्य हा शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी गुर्जर शब्दाचा संस्कृतमधील प्रसिद्ध शब्दकोषाचा संदर्भ देत अर्थ स्पष्ट केला. गुर्जर म्हणजे शत्रूचा पराभव, विनाश करणारा असा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक पुस्तकांचेही त्यांनी संदर्भ दिले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात व बाडरेलीच्या सत्याग्रहातील गुर्जरांचे योगदान याबाबतही सविस्तर विवेचन त्यांनी केले. गुर्जर दानशूर कर्णाचे वंशज गुर्जर विदेशी आहेत ना वैश्य. ते महाभारतातील वीर य...

खान्देशातील गुर्जर पोटजाती

खान्देशातील गुर्जर पोटजाती                v   जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गुर्जर अधिक आहेत. गुर्जरांची वंशावळी ठेवणार्‍या भाटांच्या नोंदीनुसार गुजरांची उत्पत्ती र्मयात ऋषीपासून झालेली आहे. हे लोक भारतातून वा गुजरातेतून आले असावेत अशी नोंद धुळे जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये आढळते.   खान्देशात गुर्जरांच्या सात पोटजाती आहेत.   v   लेवा गुर्जर - लेवापुराण नामक ग्रंथानुसार लेवा गुर्जर सोमवंशीय असल्याचा अनुमान काढला जातो. त्यांचे मूळ गोत्र कश्यप असून सोमवंशीय राजा बळी याचा पूत्र लेहक यापासून लेवा आणि बळीचा भाऊ भद्र याचा पूत्र कैटभयापासून कडवा या शाखा उत्पन्न झाल्या. मथुरेच्या पश्‍चिमेस लेहकपूर नामक गाव असून तेथे लेवा वंशाची वसाहत होती. लेवा शाखेतून लेवा गुर्जर व लेवा पाटीदार आणि कडवा शाखेतून कडवा गुजर व कडवा पाटीदार उपशाखा निर्माण झाल्या असाव्यात. खान्देशातील लेवा गुर्जर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील ऐनपूर, खिर्डी, निंभोरे, चांगदेव, वाघोद, तांदलवाडी,...

क्या गुर्जर समाज का भी राजनैतिक दल होना चाइये ?

क्या गुर्जर समाज का भी राजनैतिक दल होना चाइये ? संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील अध्यक्ष :- गुर्जर सम्राट युवा मंच , महाराष्ट्र प्रदेश सचिव :- अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा , महाराष्ट्र मो .9049360411 देश की कुल आबादी मैं 22% हिस्सा रखने वाली गुर्जर जाती जो एक मात्र ऐसे जाती है जो हिन्दू धर्म के अलावा मुस्लिम सिख धर्मो मैं भी मूल रूप से है | इसके बावजूद आजादी के बाद से आज तक देश मैं कोई भी गुर्जर सामाज की पार्टी नहीं है या फिर ये कह लो आज तक कोई भी पार्टी ऐसी नहीं है जिसने गुर्जर सामाज का भला किया चाहे बात आरक्षण की हो या सामाज के विकास की आज तक गुर्जर सामाज को धोखे के सिवाय कुछ प्राप्त नहीं हुआ | देश की राजनीति गुर्जर सामाज के नेताओ के बिना अधूरी है , फिर भी सामाज को आज तक उसकी असली पहचान नहीं मिल पायी है , तो प्रश्न ये उठता है की क्या सामाज के जिम्मेदार या राजनैतिक लोग सामाज के प्रति कुछ करना नहीं चाहते है ??? क्या ...