Posts

“भूमि अधिग्रहण बिल

Image
“भूमि अधिग्रहण बिल ” के अनुसार 2013 1 अधिग्रहण से पहले सामाजिक आंकलन किया जायेगा कि इसका समाज पर क्या प्रभाव होगा वर्तमान अध्यादेश के अनुसार, राष्ट्रिय सुरक्षा, ग्रामीण विकास, उद्योगिकीकरण के लिए आंकलन जरुरी नहीं हैं | 2 व्यक्तिगत प्रोजेक्ट के लिए 80% एवम PPP के लिए 70 % लोगो की स्वीकृति अनिवार्य हैं सुरक्षा, विकास, उद्योगिकीकरण के लिए स्वीकृति अनिवार्य नहीं हैं | 3 बहुत आवश्यक होगा तब ही उपजाऊ जमीन का अधिग्रहण किया जायेगा | सुरक्षा, ग्रामीण विकास,रक्षा के लिए उपजाऊ जमीन का अधिग्रहण किया जा सकता हैं | 4 ग्रामीण जमीन के लिए चार गुना एवम शहरी जमीन के लिए दो गुना मुआवजा दिया जायेगा इसमें कोई संशोधन नहीं हैं यह इसी तरह से तय किया गया हैं | 5 अगर किन्ही कारण से पांच वर्षो में जमीन पर तय किया गया कार्य नहीं होता हैं तो जमीन को वापस कर दिया जायेगा | वर्तमान सरकार द्वारा प्रोजेक्ट शुरू करने के लिए समय सीमा का कोई बंधन नहीं हैं 6 नियमों की अव्हेलना करने वाले अधिकारियों पर उचित कार्यवाही की जाएगी | बिना अनुमति किसी भी अधिकारी पर कोई केस नहीं किया जायेगा | “भूमि अधिग्रहण बिल” के अनुसार 2015 1 अ

बळीराजाला कमी लेखू नका

बळीराजाला कमी लेखू नका .. तर संपते नोकरीवाल्याच्या घरी 'डाळ' दोडे गुर्जर समाजाच्या युवक-युवती परिचय मेळाव्यात एकमुखी मागणी भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोलाचा वाटा असताना शेतकर्‍यांना कमी लेखले जाते. शेती व्यवसायाशी गुर्जर समाजाची नाळ जुळलेली असल्याने पूर्वजांपासून हा व्यवसाय केला जात आहे. मात्र, समाजात विवाह जुळवताना मुलगी व तिच्या पालकांकडून शेती करणार्‍या मुलाला नेहमी नाकारले जाते, यापेक्षा वाईट काय असू शकते. बळीराजाला कमी न लेखता त्याला प्राधान्य द्यावे, अशी एकमुखी मागणी दोडे गुर्जर समाजाच्या वधू-वर मेळाव्यात मान्यवरांनी केल संसार करताना एकमेकांच्या अपेक्षा समजून घेणारी, साक्षर, चांगल्या स्वभावाची वधू असावी, अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. तर मुलींनी सुंदर, सुस्थापित मुलाची अपेक्षा परिचय देताना व्यक्त केली. दोन एकर शेती असलेला मुलगा चांगला संसार करू शकतो. नोकरीनिमित्त नेहमी फिरावे लागते. शेतकर्‍याचे तसे नाही. नोकरीवाला सलग दोन

लेवा गुर्जर हे सरदार पटेलांचे वारस

लेवा गुर्जर हे सरदार पटेलांचे वारस पश्‍चिम खान्देशामधील लेवा गुर्जर हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे वारस असल्याचे मत संशोधकांनी दुसर्‍या चर्चासत्रामध्ये व्यक्त केले.   उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.मधुकर पाटील हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. तर डॉ.शांताराम बडगुजर हे समन्वयक होते.   प्रकाशा गुर्जरांनी वसविले शहादा तालुक्यातील प्रकाशे हे प्राचीन गाव गुजरातमधून स्थलांतरित होऊन आलेल्या गुर्जरांनी वसविले आहे. त्यासंबंधी अनेक दाखले इतिहासात अभ्यासता येतात, असे इतिहास संशोधक रंजना पाटील यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल हे गुर्जर समुदायातील थोर नेते पश्‍चिम खान्देश म्हणजे शहादा, प्रकाशा, नंदुरबार आदी भागातील लेवा गुर्जरांचे पूर्वज असल्याचे त्या म्हणाल्या. पश्‍चिम खान्देशातील लेवा गुर्जरांची भाषा गुजराथी आहे. ते राहत असलेल्या भागामध्ये आदिवासी, अहिराणी व मराठी या भाषाही बोलल्या जातात. शहादा तालुक्याच्या मध्य प्रदेशलगतच्या सिमांत भागात खेड, खेतिया, रायखेड आदी भागातील लेवा गुर्जर नेमाडी ब

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar  ।। वेडात मराठे वीर दौडले सात ।। वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल बोलले जाते ते शूर सेनानी म्हणजे प्रतापराव गुजर , विसाजी बल्लाळ , दिपोजी राउत्राव विठ्ठल , पिळाजी अत्रे , कृष्णाजी भास्कर , सिद्धी हलाल व विठोजी होय . प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता . त्यांचे व बलोलखानातिल युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे . या सात वीरांनी सुमारे बारा हजार सैन्यावर चाल करुन मोठा पराक्रम केला होता . हि लढाई कोल्हापुरातील नेसरी येथे झाली होती . सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनापातीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे . पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयी न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते . यामुळे राजेंनी नेताजी पालकर याला बुलावून आणिला आणि “ समयास कसा पावला नाहीस ?” म्हणून शब्द लावून , सर्नोबाती दुर करून , राजगडाचा सरनौबत कडतोजी गुजर होता , त्याचे नाव दूर करून प्रतापराव ठेवले , आणि सर्नोबती दिली . प्